कोरोना विषाणूचा सामुहिक स्वरुपातून होणारा संसर्ग
रोखण्यासाठी संपूर्ण भारतात किमान ७२ दिवसांचा लॉकडाऊन संपला आहे. नव्या
संहारक विषाणुंमुळे उद्भवलेल्या महामारीच्या भीतीपोटी देशातील सार्वजनिक
अर्थ, उद्योग, व्यापार व त्याअनुषंगाने होणारे व्यवहार बंद झाले. ही स्थिती
किती दिवस असेल याची शाश्वथीती नव्हती. पण साथरोग नियंत्र कालावधी
साधारणतः ७२/७६ दिवसांचा असेल हा अंदाज होता. पंतप्रधानांनी दि. ३१ मेस
पहिला अनलॉकडाऊन घोषीत केला आणि जवळपास ७२ दिवसांची अनिश्चितता संपली. यानंतर अऩेक ठिकाणी गरजुंसाठी सुरु असलेले मदत काय्त थांबविण्यात आले आहे.